-
धर्म
धरणगाव येथील मरीआई मंदीर संस्थान व जागृती युवक मंडळाचा वतीने शहरातील ग्रामदैवत मरीआई मंदीर जिर्णोद्धाराचा निमित्ताने भंडाराचे (महाप्रसादाचे) आयोजन करण्यात आले आहे
धरणगाव येथील मरीआई मंदीर संस्थान व जागृती युवक मंडळाचा वतीने शहरातील ग्रामदैवत मरीआई मंदीर जिर्णोद्धाराचा निमित्ताने भंडाराचे (महाप्रसादाचे) आयोजन करण्यात…
Read More » -
टॉप न्यूज़
हिंदुविरोधी व्यवस्थेचा बळी : समीर गायकवाड
प्रस्तावना : ‘‘सरकार किसीकी भी हो, व्यवस्था तो हमारी है,’’ हा केवळ ‘सिने-संवाद’ नाही, तर ते आजचे विदारक वास्तव आहे.…
Read More » -
युवा
सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विकास पाटील यांना राज्यस्तरीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार’ जाहीर
धरणगाव : तालुक्यातील बाभुळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विकासराव देविदास पाटील यांना मानव सुरक्षा संस्था, मेहकर (जि. बुलढाणा) यांच्या…
Read More » -
लोकल न्यूज़
अनोरे येथील दोन सुपुत्रांची सैन्यदलात निवड; महिला पतसंस्थेकडून जवानांचा भव्य सत्कार
अनोरे प्रतिनिधी – लक्ष्मण बाविस्कर (महाजन)अनोरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, गावातील दोन तरुणांची नुकतीच देशसेवेसाठी निवड झाली आहे. श्री.…
Read More » -
महाराष्ट्र
पानसरे हत्या प्रकरणात गोवण्यात आलेले निष्पाप समीर गायकवाड यांचे निधन !
सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांचे आज दुर्दैवी निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, अशी प्रार्थना आम्ही करत…
Read More » -
धर्म
जळगाव येथे सभेनिमित्त हिंदुत्वनिष्ठांची बैठक संपन्न !
जळगाव (वार्ता )- हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने आयोजित ” विराट हिंदु राष्ट्र जागृती सभा, रविवार दि.…
Read More » -
महाराष्ट्र
राज्य मंत्री इंद्रनील नाईक व मा. मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत महात्मा मुंगसाजी आश्रम शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
मरसूळ (ता. पुसद) येथील महात्मा मुंगसाजी आश्रम शाळेत सन २०२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.…
Read More » -
धर्म
ह.भ.प. विक्रम महाराज सोनवणे यांची ‘आंतरराष्ट्रीय संत परिषद’ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड.
पाळधी (प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी आणि अध्यात्मिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्व ह.भ.प. विक्रम आसाराम सोनावणे (महाराज) यांची ‘आंतरराष्ट्रीय संत…
Read More » -
धर्म
लव्ह जिहाद व धर्मांतर म्हणजे भारताला कमकुवत करण्याचे ‘ईस्ट इंडिया कंपनी’सारखे मोठे षड्यंत्र ! – जगद्गुरु शंकराचार्य
‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरा’ची वाढती प्रकरणे ही भारतीय संस्कृती, सनातन धर्म आणि हिंदुस्थानला कमकुवत करण्यासाठी आखलेले एक नियोजित षड्यंत्र असल्याचे…
Read More » -
धर्म
तणावमुक्त मनाने अपघात टाळा!- पिंपरी-चिंचवडच्या ‘आय.डी.टी.आर.’ संस्थेत सनातन संस्थेचे ८० चालकांना मार्गदर्शन.
पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्ध ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च’ (IDTR) संस्थेत सनातन संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना ‘तणावमुक्त मनस्थितीचे महत्त्व आणि उपाय’…
Read More »